अजुन उजाडत नाही ग !


अजुन उजाडत नाही ग !
अजुन उजाडत नाही ग !

दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना नावाटान्च मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग !
पथ चकव्यचा, गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफत अवघी !
पान जुळातून वाही ग...

कधी वाटते 'दिवस' 'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्य़ा लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता... कानी कुजं नाही ग...
अजुन उजाडत नाही ग...

एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणुन जाते ग
शणात विरती अवघे पडदे
लख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अं पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमळत नाही ग !!!

कवी:-________________
-@ स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर. @

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?